जागतिक वसुंधरा दिन
आजच्या काळात मानव धावपळीचे जीवन जगत आहे. हे जीवन जगताना तो पर्यावरणाचा ऱ्हास करत आहे. पर्यावरणाकडे त्याचे अक्षम्य अशा प्रकारचे दुर्लक्ष होत आहे. बेसुमार वृक्षतोड मानवाच्या हातून होत आहे. यामुळे निसर्गाचा समतोल ढासळला आहे. कुठेतरी हे थांबले पाहिजे. फक्त वृक्षतोडच नाही तर इतरही कारणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. जागतिक तापमान वाढीला या गोष्टी कारणीभूत ठरत … Read more